• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2015

लोकशाही दिनी एकच निवेदन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन ७ स्पटेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. यामध्ये दाखल झालेल्या अतिक्रमण विभागाशी संबंधित एक निवेदनाबाबत अर्जदार आणि संबंधित विभाग प्रमुख यांच्याशी संयुक्त चर्चा करुन पुढील कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन येत्या ५ ऑक्टोबर २०१५ रोजी होणार
असून अर्जदाराने विहित महापालिका लोकशाही दिनात १ निवेदन नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतिमध्ये १९ स्पटेंबर २०१५ पर्यंत आयुक्त, नवी मुंबई महापालिका यांचे नावे लोकशाही दिनाकरीता अर्ज असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महापालिका नुतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, सेक्टर-१५ किल्ले गावठाण जवळ, सीबीडी-बेलापूर येथे विनामुल्य उपलब्ध असून
आहे, असे महापालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सदर अर्जात नमुद तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत याआधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे.
यामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवाविषयक-आस्थापना विषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे विहित नमुन्यात
नसणारे आणि अर्जासोबत आवश्यक त्याकागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज
स्विकारले जाणार नाहीत. त्याशिवाय तक्रारी/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत, घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सूचित करण्यात येत आहे.

Previous Post

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणारी राष्ट्रवादी काँग्रेसची भगत त्रिमूर्ती!

Next Post

माहिममध्ये इनोव्हाने पाच गणेशभक्तांना चिरडले, महिलेचा मृत्यू

Next Post
माहिममध्ये इनोव्हाने पाच गणेशभक्तांना चिरडले, महिलेचा मृत्यू

माहिममध्ये इनोव्हाने पाच गणेशभक्तांना चिरडले, महिलेचा मृत्यू

राधे मॉं ही सेक्स रॅकेट चालवत होती : अर्शी खान

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ठोकले टाळे

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ठोकले टाळे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com