• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 25, 2015

दहावी फेरपरीक्षेत 25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दहावीच्या पहिल्या फेरपरीक्षेचा २५ ऑगस्टला दुपारी १ वाजता निकाल

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आला. राज्यात एकूण 25.37 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
यापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्च आणि ऑक्टोबर अशा दोन परीक्षा होत होत्या. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ऑक्टोबरऐवजी जुलैमध्ये परीक्षा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप 31 ऑगस्टला दुपारी तीन वाजता संबंधित शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
** विभागनिहाय निकाल
पुणे – 26.20
नागपूर – 31.20
औरंगाबाद – 27.65
मुंबई – 17.84
कोल्हापूर – 21.80
अमरावती – 32.80
नाशिक – 25.49
लातूर – 26.20
कोकण – 12.53
एकूण – 25.37

Previous Post

मुलाला चिरडल्याने अमरावतीत एसटी जाळली

Next Post

महापालिकेच्या आर्थिक सभेची महासभा दुसर्‍या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीनेच गाजली !

Next Post
महापालिकेच्या आर्थिक सभेची महासभा दुसर्‍या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीनेच गाजली !

महापालिकेच्या आर्थिक सभेची महासभा दुसर्‍या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीनेच गाजली !

ऐरोलीतील पाणी समस्येबाबत शिवसेनेच्या वाघिणीने विचारला महापालिका अधिकार्‍यांना जाब !

ऐरोलीतील पाणी समस्येबाबत शिवसेनेच्या वाघिणीने विचारला महापालिका अधिकार्‍यांना जाब !

भाजपाचा ‘जनतेचा जाहिरनामा’, कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्राच्या विकासासाठी ‘जनतेचा फॉर्म्युला’

भाजपाचा ‘जनतेचा जाहिरनामा’, कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्राच्या विकासासाठी ‘जनतेचा फॉर्म्युला’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com