• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 22, 2015

बाह्यमार्गावरून नारायणगाव, मंचरचे शेतकरी संतप्त

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
बाह्यमार्गावरून नारायणगाव, मंचरचे शेतकरी संतप्त

* शेतकर्‍यांच्या मागणीची शासनाकडून थट्टा
* वेठीस धरले जात असल्याची शेतकर्‍यांची भूमिका
नारायणगाव : येथील बाह्यवळणास शेतकर्‍यांचा होत असलेला विरोध लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नारायणगाव पोलीस ठाण्याने पुढाकार घेऊन समन्वय बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, महसूल व भूमापन विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांनी उपस्थित न राहता प्रतिनिधी पाठवून शेतकर्‍यांच्या मागणीची थट्टा केल्याने बाधित शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
आमच्या हरकतीची सुनावणी व्हावी, ही प्रमुख मागणी शेतकर्‍यांनी कायम ठेवली आहे़ भूमापन विभागाने बजावलेली नोटीस ही बेकायदेशीर असल्याचे बाधित शेतकर्‍यांचे म्हणणे आहे़अनेक शेतकर्‍यांना चार-पाच दिवस अगोदरच नोटिसा बजावण्यात आल्याने त्यांना न्याय मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे़ शेतकर्‍यांना कुठेही न्याय मागता येऊ नये, अशी व्यूहरचना करून शासनाने शेतकर्‍यांना वेठीस धरले आहे़, अशी प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे़ ही बैठक जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे निरीक्षक फैजल, इंजिनिअर एस़ एच़ शेख, नारायणगावचे कामगार तलाठी नितीन चौरे, प्रांत कार्यालयातील प्रतिनिधी पी़ के. जावळे, एस़ एम़ मालुसरे, भूकरमापक के़ डी़ सहाणे, उत्तर पुणे जिल्हा शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष डॉ़ सुहास कहाडने, बाळासाहेब पाटे, महेश शिंदे, आशिष वाजगे, सचिन शेलोत, मकरंद पाटे, मंदार पाटे, सतीश पाटे, गुलाबराव घाडगे, सतीश काळे, बाळकृष्ण पाटे, शंकर फुलसुंदर, समीर मेहेत्रे, संतोष निंबाळकर, वैभव वाजगे, बाळासाहेब भरविरकर, भूमकर, प्रवीण पाटे, गिरीश शिंदे, रज्जाक काझी आदी बाधित शेतकरी उपस्थित होते़

Previous Post

एमआयडीसीने दिघ्यातील रहीवाशांना एक संधी दिलीच पाहिजे – आ. संदीप नाईक

Next Post

कुकशेत मालमत्ता कर श्रेय कोणाचे?

Next Post

कुकशेत मालमत्ता कर श्रेय कोणाचे?

कांदा पुन्हा कडाडला, लासलगावला ४३ रूपये किलो

आता, सोन्याची नाही तर कांद्याची होतेय चोरी!

शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com