• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2015

पेणजवळील हजार एकर जमिनीवर ‘स्मार्ट सिटी’ उभारणार

adminbyadmin
in देश - विदेश
0
पेणजवळील हजार एकर जमिनीवर ‘स्मार्ट सिटी’ उभारणार

मुंबई : केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना चर्चेत असतांना, राज्यात खाजगी स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
पेणजवळ 1 हजार एकर जमिनीवर अशी स्मार्ट सिटी उभारण्याची परवानगी सरकारने दिली असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.
या शहराला ऑरेन्ज सिटी असं नाव देण्यात येणार आहे, निवासी जागेसह विविध 16 विभाग आणि उद्योगांचा यात समावेश असणार आहे. स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या सिटीची उभारणी करणार आहे.

** स्मार्ट सिटीच्या निर्णयाबाबत महत्वाचे टप्पे
1) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेबरोबर राज्यात खाजगी स्मार्ट सिटी उभारणार
2) उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
3) शासकीय ’स्मार्ट सिटी’ प्रमाणे राज्यात खासगी ’स्मार्ट सिटी’ उभारणार
4) पेण जवळ खासगी ’स्मार्ट सिटी’ ला सरकारने दिली परवानगी
5) एक हजार एकर मधे उभी राहणार ’स्मार्ट सिटी’
6) ’ऑरेन्ज सिटी’ नावाने उभी राहणार ’स्मार्ट सिटी’
7) निवासा बरोवर 16 विविध विभाग आणि उद्योगांचा समावेश असणार
8) नवी मुम्बई ’स्मार्ट सिटी इन्फ्रास्टक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी ’स्मार्ट सिटी’ उभारणार

** स्मार्ट सिटीनंतर राज्यात आता स्मार्ट व्हिलेज – स्मार्ट ग्राम योजना
1) योजनेच्या आराखड्याचे काम 95 टक्के झाले आहे
2) सुरुवातीला राज्यातील 400 गावांमध्ये योजना राबवणार
3) यानुसार गावांत आपारंपारीक उर्जेचा वापर, सांडपाणी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता या गोष्टींच्या सुधारणांवर भर देणार
4) याबाबत व्हिलेज डेव्हलपमेंट प्लान तयार करत आहोत
5) ग्रामविकास खात्यातील अनेक योजना एकत्र करत ही योजना तयार केली आहे
6) स्मार्ट गावांमुळे गावं स्मार्ट होत शहरांवरील ताण कमी होणार
7) लवकरच कॅबिनेटपुढे मान्यतेसाठी मांडणार

Previous Post

नाशिकमध्ये दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Next Post

अखेर स्वराज यांनी मांडली लोकसभेत आपली बाजू

Next Post

अखेर स्वराज यांनी मांडली लोकसभेत आपली बाजू

नदीपात्रात युवकाची आत्महत्या, पत्नीशी भांडण झाल्याने संपविले जीवन

नदीपात्रात युवकाची आत्महत्या, पत्नीशी भांडण झाल्याने संपविले जीवन

लाचप्रकरणी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी अटकेत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com