• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 26, 2015

देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
देशात कडाक्याच्या उन्हानं घेतला आतापर्यंत सहाशे जणांचा बळी

मुंबई : देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा सहाशेवर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय.
उष्माघातानं या दोन राज्यांत मृत्यू पावलेल्यांचा आकडाच तब्बल चारशेच्या पलिकडे आहे. याशिवाय उत्तर भारतातल्या दिल्ली आणि इतर राज्यांतही आग ओकणार्‍या सूर्याचा तडाखा गेल्या काही दिवसांपासून जाणवतोच आहे. यातून उत्तर भारतात आतापर्यंत अंदाजे दोनशे जण मृत्यू पावले आहेत. उष्माघातानं मृत्यू पावलेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही कामगार आणि मजुरांची आहे.
देशभरात उष्णतेचा कहर, उष्माघातानं 500 हून अधिक जणांचा बळी
आतापर्यंत सर्वाधिक अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सियस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. येणारे आणखी काही दिवस भारतभरातलं तापमान चढंच राहणार असल्याची माहिती वेधशाळेनं दिली आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत असलेल्या या काळात, जास्तीत जास्त पाणी प्या, तसंच भर उन्हात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा, अशाप्रकारच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
जून महिन्यात आगमन होत असलेल्या मान्सूननंतरच, सध्याचं अंग भाजून काढणारं देशातलं तापमान निवळणार आहे. त्यामुळे कोपलेल्या सूर्यनारायणावर उतारा म्हणून, आता सर्वांचंच लक्ष वरुणराजाकडे लागलं आहे.

Previous Post

प्रभागातील नागरी समस्यांची पाहणी करण्याविषयी आयुक्तांना साकडे

Next Post

स्थायी समिती सभापतीपदी शिर्के-वासकर लढत

Next Post
स्थायी समिती सभापतीपदी शिर्के-वासकर लढत

स्थायी समिती सभापतीपदी शिर्के-वासकर लढत

अच्छे दिनला काँग्रेसकडून श्रध्दाजंली

अच्छे दिनला काँग्रेसकडून श्रध्दाजंली

पश्‍चिम रेल्वेचे दिवसाला होतेय 15 कोटींचे नुकसान

पश्‍चिम रेल्वेचे दिवसाला होतेय 15 कोटींचे नुकसान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com