• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 12, 2014

पालिका मुख्यालयात एक खिडकी पध्दती सुरू करा – सरोज पाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पालिका मुख्यालयात एक खिडकी पध्दती सुरू करा – सरोज पाटील

योगेश शेटे
नवी मुंबई :- नवी मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत विविध कल्याणकारी योजना पोहचविण्याचे काम पालिका योजना विभागा मार्फत केले जाते. या विभागामार्फत नवी मुंबईतील पालिका हद्दीतील नागरिकांसाठी दरवर्षी योजना विभाग विविध योजना राबवीत असते . परंतु या योजनाचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींना अनेक ठिकाणी पायपीट करावी लागते .त्यामुळे नागरिकांचा पैसा व वेळेचे अपव्य अधिक प्रमाणात होते . यासाठी सध्याची कार्यप्रणाली जैसे थे ठेवून बेलापूर येथील मुख्यालयात लाभार्थींसाठी एक खिडकी पद्धत कार्यरत करावी अशी मागणी शिवसेना विरोधी पक्ष नेत्या सरोज पाटील यांच्या कडून केली जात आहे .
सध्या कल्याणकारी योजनाचा लाभ मिळविण्यासाठी नागरिकांना योजनेच्या अर्ज प्रतीसाठी जवळच्या विभाग कार्यालयात अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जावे लागते .जर लाभार्थी नगरसेवकाच्या पक्षाशी सबंधित असेल तर ठीक अन्यथा अर्ज मागणी करणार्यास थेट अर्ज संपले असे ठेवणीतील उत्तर मिळते जरी अर्ज मागणारा लाभार्थी लोकप्रतिनिधी च्या पक्षाशी सबंधित असल्यावरही त्याला हि योजनेचा लाभ मिळेल असे नेहमीचे पठडीतील उत्तर दिले जाते .प्रत्येक विभाग कार्यालयास पालिके मार्फत प्रत्येकी दोन समूह संघटक नेमून दिले आहेत. ज्याचे काम विभागातील इच्छुक लाभार्थींला लाभ मिळवून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सहकार्य करावे .मात्र समूह संघटक ही नगरसेवकांच्या दावणीला बांधलेले आठलतात . लाभार्थाने गरज असलेला योजनेचा अर्ज योग्य कागद पत्रासह समूह संघटनाकडे भरून दिल्या वर या अर्जाची फेरतपासणी समाजसेवक ,सहाय्यक आयुक्त व शेवटी उपयुक्तांच्या मार्फत केली जाते. या सर्व प्रक्रियेस जवळपास २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो. सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाभार्थींना सारख्या योजना विभागात चकरा माराव्या लागतात. योजना चा लाभ मिळावा यासाठी नागरिक देखील मारून मुटकून चकरा मारतात. यासाठी जर प्रशासनाने नवी मुंबईतील लाभार्थींचा त्रास वाचवा यासाठी पालिका मुख्यालयात एक खिडकी योजना सुरु करून लाभार्थींना दिलासा द्यावा अशी मागणी सरोज पाटील यांच्या कडून केली जात आहे. याबाबत लवकरच पालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले जाणार आहे.

Previous Post

नवी मुंबईतील प्रलंबित मागण्यांवर लवकरच निर्णय

Next Post

सिडकोची यशोगाथा : २६ कलमी कार्यक्रमाद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक

Next Post
सिडकोच्या वेबसाईटवर पायाभूत सुविधा विकास कामांच्या सद्य:स्थितीची माहिती उपलब्ध

सिडकोची यशोगाथा : २६ कलमी कार्यक्रमाद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक

आमदार संदीप नाईक सिडको अध्यक्षांना सोमवारी भेटणार

‘नवी मुंबईतील विविध धर्मियांच्या मागणीनुसार भूखंड वितरीत करण्याच्या सूचना द्याव्यात’

मनविसे सांस्कृतिककडून १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मनविसे सांस्कृतिककडून १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com