• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 19, 2023

जवानांच्या मृत्यूला मोदी सरकारच जबाबदार : रविंद्र सावंत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
जवानांच्या मृत्यूला मोदी सरकारच जबाबदार : रविंद्र सावंत

श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : पुलवामा घटनेत सी.आर.पी.एफने हेलिकॉप्टर्सची केंद्र सरकारकडे मागणी केली. परंतु, गृहमंत्रालयाने हेलिकॉप्टर्स देण्यास नकार दिला. यामुळे जवानांना रस्ते मार्गाने निघावे लागले. त्यात ४० जवानांचा नाहक बळी गेला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मल्लीक यांनी यासंदर्भात केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. एकंदरीत, केंद्र सरकारची या प्रकरणाची निती बघता पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे. जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी ही यावेळी जोरदार घोषणा देत मोदी हटाव देश बच्चाव, ‘जवाब दो, मोदीजी जवाब दो ,अदानी का आपला क्या रिश्ता’ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना आगामी काळात करावयाच्या संघर्षाची कल्पना दिली. आगामी काळ आपणासाठी खडतर असून आपणास त्याविरोधात लढा द्यावा लागणार असल्याचे सांगत जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर ‘जवाब दो मोदी, जवाब दो’ आंदोलन घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात मंगळवार १८ एप्रिलला सायंकाळी ११ वाजता वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, कामगार नेते रवींद्र सावंत, तालुका अध्यक्ष सचिन नाईक , डॉ. मनोज उपाध्याय , अल्पंख्याक अध्यक्ष अन्वर हवालदार, माजी नगरसेवक बाबासाहेब गायकवाड, सुनील पारकर, साळवे, धोंडीराम पाटील, राजहंस भांबुरे, विविध वॉर्ड अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रवादीच्या महादेव पवारांनी दिला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Next Post

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी : राजेश नार्वेकर

Next Post
वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी : राजेश नार्वेकर

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी : राजेश नार्वेकर

प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

महापालिका क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरूस्ती करा : पांडुरंग आमले

नेरूळ सेक्टर १६, १६ ए १८ या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : सौ. रुपाली भगत

प्रभाग ९६ मध्ये वृक्षछाटणी अभियान राबवा : सौ. रुपाली किस्मत भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com