• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 19, 2022

वेगाने चालणाऱ्या वाहनांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई

adminbyadmin
in रायगड
0
वेगाने चालणाऱ्या वाहनांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई

विठ्ठल ममताबादे

उरण : उरणमध्ये प्रवाशाच्या दृष्टीने अनेक रस्ते, महामार्ग झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्याचे रुंदीकरण झाले आहेत. त्यामुळे अनेक वाहने सुसाट वेगाने धावू लागले आहेत. पोलीस  प्रशासनाच्या नवी मुंबई वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या वेगापेक्षाही ही वाहने आपली मर्यादा सोडून अति वेगाने वाहने चालवीत असल्याने सध्या या वाहन चालकांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

जेएनपीटी बंदरातून जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते नवी मुंबई या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आल्याने जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी जासई गव्हाण मार्गे नवी मुंबई या मार्गावर प्रवास वेगवान झाल्याने प्रवाशी, नोकरदार, कर्मचारी वर्गांना कामावर वेळेत जाणे शक्य झाले आहे मात्र वेगावर नियंत्रण नसल्याने येथे या मार्गांवर अनेक अपघात होत असून अनेकांचा अपघातामुळे बळी जात आहे. यापूर्वी या मार्गावर अनेक अपघात झालेले आहेत. अनेकांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे या महत्वाच्या मार्गावर वाहणांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे. उरण मधील काही नागरिकांनी वेगाने वाहन चालवील्याने व ठरविलेली मर्यादा ओलांडल्याने उरणमधील नागरिकांवर २००० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसा मेसेज त्या व्यक्तीला मोबाईलवर आला आहे. या दंडात्मक कारवाईमुळे अनेक वाहन चालक आपापली वाहने आता मर्यादित वेगाने चालवत आहेत. जेएनपीटी ते पळस्पे व जेएनपीटी ते नवी मुंबई मार्गावर अनेक अपघात होत असल्याने वेगावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. शिवाय वाहन चालकांच्या वेगावरही मर्यादा येणार आहे. या यंत्रणेमुळे आता वाहन चालकाकडून सावधानता बाळगली जाऊ लागली आहे.

Previous Post

उरणच्या बालई, काळाधोंडा गावच्या सिडकोच्या बेकायदेशीर भूसंपादनाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे  तक्रार

Next Post

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर  ७३३ बळी टाळता आले असते : राहुल गांधी

Next Post
पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर  ७३३ बळी टाळता आले असते : राहुल गांधी

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर  ७३३ बळी टाळता आले असते : राहुल गांधी

वाहनचालकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात

वाहनचालकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com