• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 12, 2022

कॉंग्रेसच्या पाठपुराव्यामुळे नेरूळ सेक्टर चारची पाणी समस्या संपुष्ठात येणार

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
कॉंग्रेसच्या पाठपुराव्यामुळे नेरूळ सेक्टर चारची पाणी समस्या संपुष्ठात येणार

अनंतकुमार गवई

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार परिसरात कमी दाबाने व कमी वेळ होणाऱ्या पाणीपुरवठ्याने स्थानिक रहीवाशी त्रस्त झाले होते. रहीवाशांनी कॉंग्रेस कार्यालयात येवून याविषयी तक्रारी केल्या. याची दखल घेत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पालिका प्रशासनाने जलवाहिन्यांच्या ठिकाणी नवीन वॉल बसविल्याने नेरूळ सेक्टर चारची पाणीसमस्या संपुष्ठात येणार आहे. स्थानिक रहीवाशांनी याबाबत कॉंग्रेस कार्यालयात येवून विद्या भांडेकर व कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार मानले आहेत.

गेल्या काही महिन्यापासून नेरूळ सेक्टर चारमध्ये पूर्वीच्या तुलनेत कमी दाबाने पाणी येत होते. तसेच पाण्याची वेळही कमी करण्यात आली होती. त्यामुळे रहीवाशांना मोरबे धरण महापालिकेचे असतानाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या समस्येने त्रस्त होवून स्थानिक सिडको वसाहतीमधील तसेच वाधवा टॉवरमधील रहीवाशांनी कॉंग्रेसच्या कार्यालयात जावून कामगार नेते रविंद्र सावंत आणि कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्याकडे समस्या मांडल्या. विद्या भांडेकर यांनी महापालिका मुख्यालय, नेरूळ विभाग कार्यालय तसेच पाणीपुरवठा विभागातील उपायुक्त व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून निवेदन सादर करून समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. विद्या भांडेकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने नेरूळ सेक्टर चारमधील चौकात जलवाहिनीचा वॉल बदली करून तांत्रिक अडचणी दूर केल्या . पाणीपुरवठ्याची समस्या दूर केल्याने स्थानिक रहीवाशांनी कॉंग्रेस कार्यालयात जावून विद्या भांडेकर व रविंद्र सावंत यांचे आभार मानले आहेत.

काम कोण करतेय, पाठपुरावा कोण करतेय, पाण्याची समस्या कोणामुळे निर्माण झाली, पाणीपुरवठा विभागात कर्मचारी कोणाच्या घरातले आहेत. याची स्थानिक जनतेला जवळून कल्पना आहे. श्रेय कोणीही घेतल्याने फरक पडत नाही. जनतेला सर्व माहिती आहे. समस्या संपल्याने जनतेच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आमच्यासाठी महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया विद्या भांडेकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Previous Post

मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन द्या : संदीप खांडगेपाटील

Next Post

कामगारांच्या समस्यांचे निवारण करणार : इंटकच्या शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन

Next Post
कामगारांच्या समस्यांचे निवारण करणार : इंटकच्या शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन

कामगारांच्या समस्यांचे निवारण करणार : इंटकच्या शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन

कोव्हीड लसीकरणाला गती देण्यासाठी ३१ मे पर्यंत ‘विशेष कोव्हीड १९ लसीकरण मोहीम’

कोव्हीड लसीकरणाला गती देण्यासाठी ३१ मे पर्यंत ‘विशेष कोव्हीड १९ लसीकरण मोहीम’

दिघा व ऐरोली विभागातील मान्सुनपूर्व कामांची आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

दिघा व ऐरोली विभागातील मान्सुनपूर्व कामांची आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com