• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 6, 2021

रत्नागिरी येथे मंजुर झालेल्या उर्दू भाषा भवनाची निर्मिती करा : हाजी शाहनवाज खान

adminbyadmin
in Uncategorized
0
अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : रत्नागिरी येथे मंजुर झालेल्या उर्दू भाषा भवनाची लवकरात लवकर निर्मिती करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

सर्वप्रथम हाजी शाहनवाज खान यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने उर्दू भाषा भवनाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला , त्याबाबत सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांचे व राज्य सरकारचे एमआयएम विद्यार्थी आघाडीकडून अभिनंदन करत निवेदनाच्या सुरूवातीलाच आभार मानले.

मुळातच कोकण भागात मुस्लिमांची लोकसंख्या लक्षणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यत कोकणातील मुस्लिम समाजाने आपले योगदान दिलेले आहे. देशविघातक शक्तींच्या विरोधात लढा उभारतानाही कोकणातील मुस्लिम जनसमुदाय कोठेही मागे हटलेला नाही. आजवर कोकणात हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्माची माणसे गुण्यागेाविंदाने राहीलेली असून येथे कधीही धर्मवादाला कोणीही खतपाणी घातले नाही व घालणारही नाही. उभ्या महाराष्ट्राला कोकणातील हिंदू-मुस्लिम एकोप्याने एक आगळेवेगळे दर्शन घडविले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यात उर्दू भाषा भवनाच्या निर्मितीचा घेतलेला निर्णय स्तुत्य व प्रशंसनीय असल्याचे हाजी शाहनाज खान यांनी निवेदनात म्हटले आहे.

सध्या काही घटकांकडून उर्दू भाषा भवनाच्या निर्मितीला होत असलेला विरोध निरर्थक आहे. कोकणातील मुस्लिम  समाजाने कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या भवनाला, कार्यक्रमाला  विरोध केलेला नाही आणि करणारही नाही. उलट त्यांचे भाषा भवन निर्माण होत असल्यास मुस्लिम समाज बांधकाम करण्यास स्वत:हून सहकार्यच करेल. असे असतानाही उर्दू भाषा भवनाला होत असलेला निर्णय केवळ राजकारणाचा भाग असून त्यामुळे दोन समाजात वितुष्ठ निर्माण होण्याची भीती आहे. आजवर एकोप्याने व गुण्यागोविदांने राहणाऱ्या दोन समाजात फूट पाडण्याचे हे षडयंत्र आहे. या षडयंत्राला बळी न पडता  राज्य सरकारने लवकरात लवकर उर्दू भाषा भवनाची निर्मिती करण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे.

Previous Post

नेपाळी वॉचमन व त्यांच्या परिवारासाठी तातडीने कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करा : सौ. सुजाता सुरज पाटील

Next Post

नवी मुंबईत आज कोरोनाचे ५१ रूग्ण

Next Post
नियमित लोकसंपर्क असणाऱ्या कोरोनाच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकरिता विशेष लसीकरण मोहीमेचे आयोजन

नवी मुंबईत आज कोरोनाचे ५१ रूग्ण

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार

शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com