• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 30, 2021

जिवितास धोका निर्माण करणाऱ्या कंपन्या व कारखान्यावर कठोर कारवाई करा : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in Uncategorized
0
अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  नवी मुंबईतील नाल्यामध्ये रासायनिक व दूषित पाणी सोडून नवी मुंबईकरांच्या जिवितास धोका निर्माण करणाऱ्या कंपन्या व कारखान्यावर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई एमआयडीसीमध्ये अनेक रासायनिक कंपन्या व कारखाने आजही कार्यरत आहेत. या कंपन्या व कारखान्यातून निघणारे सांडपाणी केमिकलचे दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडण्यात येत आहे. यामुळे रबाले एमआयडीसी, कोपरखैराणे, घणसोली, महापे, पावणे, जुईनगर आदी भागातील रहीवाशांना या केमिकलयुक्त पाण्याच्या दुर्गधीचा सामना करावा लागत आहे. श्वास घेण्यासाठीही तेथील रहीवाशांना त्रास होत आहे. सकाळी दरवाजा, खिडक्या उघडल्यावर काही भागात काजळी साफ करावी लागत असल्याचे रहीवाशांचे म्हणणे आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून वृक्षसंपदेचेही नुकसान होत आहे. लोकांना कर्करोगाची लागण होत असून चेंबूरमधील नाहूरसारखी किंबहूना त्याहूनही महाभयावह दुर्घटना तसेच जिवितहानी या भागात होण्याची भीती आहे. या कंपन्या व कारखान्यांवर कठोर  कारवाई करून नाल्यात केमिकलयुक्त दूषित पाणी न सोडण्याचे आदेश द्यावेत. नवी मुंबईकरांच्या निरोगी जिवितासाठी, आरोग्य रक्षणासाठी या कंपन्या व कारखान्यांनी नाल्यात कोणतेही विनाप्रक्रिया रासायनिक केमिकल्स सोडू नयेत यासाठी राज्य सरकारने एमआयडीसी, महापालिका प्रशासनालाही या कंपन्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Previous Post

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडूजी करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post

गलिच्छ राजकारण : अवघ्या ९ दिवसात कर्नाळा बँक अवसायकांची तडकाफडकी बदली

Next Post
गलिच्छ राजकारण : अवघ्या ९ दिवसात कर्नाळा बँक अवसायकांची तडकाफडकी बदली

गलिच्छ राजकारण : अवघ्या ९ दिवसात कर्नाळा बँक अवसायकांची तडकाफडकी बदली

सायन्स पार्क व म्युझियमचे काम महत्वाचे नाही, लसीकरण महत्वाचे : मनोज मेहेर

नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावात घरटी आरोग्य अभियान राबवा : मनोज मेहेर

वय वर्षे १८ वर देण्यात येणाऱ्या कोरोना लसीसाठी महापालिका शाळा, खासगी शाळा, समाजमंदिर ताब्यात घ्या : रतन मांडवे

सुट्टीच्या दिवशी टेंडर, रिटेंडरचा अंतिम दिवस ठेवण्यात शिवसेनेचा आक्षेप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com