• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 24, 2020

तळोजा एमआयडीसीचे पाणी महापालिका, सिडको वसाहतींकडे वळते करावे

adminbyadmin
in Uncategorized
0
तळोजा एमआयडीसीचे पाणी महापालिका, सिडको वसाहतींकडे वळते करावे

पनवेल संघर्ष समितीची मागणी
पनवेल: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश कारखान्यांना कुलूप लावण्यात आलेले आहे. गर्दी टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे तिथे पाण्याचा वापरही होत नसल्याने ते पिण्याचे पाणी एमआयडीसीने पनवेल महापालिका आणि सिडकोकडे वळते करावे, अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पत्राद्वारे अधीक्षक अभियंता मारुती करकुट्टी आणि पी. के. भारती यांच्याकडे केली आहे.
घरातून बाहेर पाडण्यास राज्य शासनाने नागरिकांवर सक्तीची बंदी घातली आहे. संचारबंदी मुळे लोकं घरीच थांबले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच वारंवार हात धुण्याची सवय जडल्याने पाणी पुरवठा सुरळीत नव्हे तर मुबलक प्रमाणात व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, पाणी टंचाईचे भूतही पिच्छा सोडायला तयार नाही.
या धर्तीवर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आज सकाळी एमआयडीसीचे तूर्भे येथील अधीक्षक अभियंता मारुती करकुट्टी, अंबरनाथ येथील अधीक्षक अभियंता पी. के. भारती यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना बंद औद्योगिक वसाहतीचे पाणी तूर्तास महापालिका आणि सिडकोकडे वळते करण्याची विनंती केली आहे, शिवाय लेखी पत्रही तातडीने पाठविले आहे.
एकीकडे कोरोनाची साथ, दुसरीकडे कडक उन्हाळा आणि घरात थांबलेल्या लोकांची बदलती मानसिकता यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा अंदाज घेता तळोजातील बंद कारखान्यांच्या नेहमी वापरातील पाणी नागरी वसाहतींना वळते करणे सार्वजनिक हिताचे ठरेल, असा युक्तिवाद करून मागणी त्वरित मान्य करून प्रत्यक्षात पाणी वळते करण्याची विनंती त्यांना केली आहे.
कारखाने पुन्हा सुरू होईपर्यंत ते पाणी पनवेल महापालिका आणि सिडकोकडे वळते करावे. कारखाने सुरू झल्यावर पाणी त्यांना मिळण्यासाठी पूर्ववत करावे, असेही सुचविण्यात आले आहे.

Previous Post

महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले!

Next Post

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स

वनविभाग व कांदळवनाच्या माध्यमातून सारसोळे ग्रामस्थांच्या रोजगार-व्यवसायासाठी मनोज मेहेर प्रयत्नशील

मनोज मेहेरच्या पाठपुराव्यामुळे मूषक नियत्रंण कामगारांचा झाला आज पगार

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणांचे महानगरपालिकेकडून निर्जंतुकीकरण

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणांचे महानगरपालिकेकडून निर्जंतुकीकरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com