• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 20, 2019

भाजपने देशातील सामाजिक एकतेला नख लावले: ना. बाळासाहेब थोरात

adminbyadmin
in Uncategorized
0
भाजपने देशातील सामाजिक एकतेला नख लावले: ना. बाळासाहेब थोरात

 अॅड. महेश जाधव

नागपूर : भाजप सरकारची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे.  केंद्र सरकार असंवैधानिक पद्धतीने काम करत आहे. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून काम करणाऱ्या भाजप सरकारने सामाजिक सौहार्दतेला नख लावून देश पेटवला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

प्रांताध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी नागपूर येथे वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. यशोमती ठाकूर, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे, शेखर शेंडे, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, रामकिशन ओझा, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात देशभरातील विद्यार्थी आणि तरूण रस्त्यावर उतरले आहेत. देशात धार्मिक विद्वेष पसरवून मतांचे राजकारण करण्याचा भाजपचा डाव जनतेने ओळखला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. 

तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या असंघटीत कामगार सेलच्या पदाधिका-यांशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

००००००००००००००००००००००० ०००००००००००००००० ०००००००००००००००००००००

Previous Post

स्वच्छता निरीक्षकांचे निलंबन रद्द करा अन्यथा स्वच्छ भारत अभियानावर बहीष्कार : रवींद्र सावंत

Next Post

नेरूळ सेक्टर १६ दत्तकृप्पा सोसायटीत स्लॅप कोसळला

Next Post
नेरूळ सेक्टर १६ दत्तकृप्पा सोसायटीत स्लॅप कोसळला

नेरूळ सेक्टर १६ दत्तकृप्पा सोसायटीत स्लॅप कोसळला

अपघात टाळण्यासाठी सिवूडस तांडेल मैदानासमोर सर्कलची मनसेकडून मागणी

अपघात टाळण्यासाठी सिवूडस तांडेल मैदानासमोर सर्कलची मनसेकडून मागणी

एकवीरा देवस्थानाकडे जाणाऱ्या पायऱ्याची डागडूजी करण्याची मनोज मेहेरची मागणी

एकवीरा देवस्थानाकडे जाणाऱ्या पायऱ्याची डागडूजी करण्याची मनोज मेहेरची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com