• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 22, 2019

शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहेः आ. बाळासाहेब थोरात

adminbyadmin
in मुंबई
0
शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहेः आ. बाळासाहेब थोरात

स्वयंम न्यूज ब्युरो : navimumbailive.com@gmail.com

मुंबई : राज्यात आणि महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजप शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबई शहर असुरक्षित झाले असून रोज घडणा-या दुर्घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांचे जीव जात आहेत. शिवसेना भाजपने मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

मुंबई वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना आ. थोरात म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई शिवसेना भाजपच्या गलथानपणामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे दुर्घटनांची राजधानी झाली आहे. रोज विविध दुर्घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. याला शिवसेना भाजपचा भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला पाठीशी घालून मुंबईकरांना मृत्यूच्या दारात उभे केले आहे. मुंबईकरांच्या जीवावर उठलेल्या पालिकेच्या भ्रष्ट अधिका-यांवर कडक करावाई करावी अशी मागणी आ. थोरात यांनी केली.

कालच मुंबईमध्ये एका रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीत एका मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई शहरात दररोज आगीच्या घटना घडत असताना महापालिकेचा अग्निशमन विभाग काय करत आहे? हा खरा प्रश्न आहे. दुर्घटना घडल्यानंतर इमरातीचे फायर ऑडीट करण्याच्या चर्चा होतात पण पुढे काहीच होत नाही. चेंगराचेंगरीत, उघड्या गटारात वाहून गेल्याने, पूल कोसळणे, झाडं कोसळणे अशा विविध घटनांमध्ये मुंबईकर नागरिक मारले जात आहेत. पण महापालिकेतील सत्ताधा-यांना सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाचे मोल राहिले नाही हे दुर्देव आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.   

Previous Post

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांची वाढली अस्वस्थता

Next Post

‘मुख्यमंत्री तुमचा की आमचा’च्या वादात राज्यातील शेतकरी झालाय पोरका!

Next Post
२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणारः खा. अशोक चव्हाण

‘मुख्यमंत्री तुमचा की आमचा’च्या वादात राज्यातील शेतकरी झालाय पोरका!

पीएफच्या पैशावरून सफाई कामगारांचे आंदोलन

पीएफच्या पैशावरून सफाई कामगारांचे आंदोलन

लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे कसे काढणार?: खा. अशोक चव्हाण

कर्नाटकात 'लोटस' जिंकले पण लोकशाही हरली!: अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com