• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 26, 2018

छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या सुरक्षेबाबत भाजपच्या विलास चव्हाणांचे महापालिकेसह पोलिसांना साकडे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या सुरक्षेबाबत भाजपच्या विलास चव्हाणांचे महापालिकेसह पोलिसांना साकडे

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन येथील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दारू पिण्याचे प्रमाण वाढीस लागले असून इतरही अनैतिक प्रकार होत आहे. भाजपचे प्रभाग ८४ चे वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण यांनी या उद्यानात महापालिका आयुक्तांकडे सुरक्षारक्षक नेमण्याची तर नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे उद्यानात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी एका लेखी निवेदनातून केली आहे.

या उद्यानात दारू पिण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढीस लागले असून सकाळी व संध्याकाळी उद्यानात फिरावयास येणाऱ्या रहीवाशांना उद्यानात दारूच्या बाटल्या पहावयास मिळत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेक जण येथे खुलेआमपणे दारू पिण्याचा कार्यक्रम करत असतात. काही दिवसापूर्वीच उद्यानालगत उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकारही घडला होता. या उद्यानाशेजारी सिडकोची इंद्रधनुष्य ही गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीतील रहीवाशांनाही उद्यानात होत असलेल्या गैरप्रकाराचा त्रास होत आहे. महापालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमल्यास व नेरूळ पोलिसांनी गस्त वाढविल्यास उद्यानात सुरू असलेल्या गैरप्रकाराला आळा बसणे शक्य होणार असल्याचे भाजपच्या विलास चव्हाण यांनी महापालिकेला व पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

अनधिकृत होर्डीगवर कारवाईस टाळाटाळ करणार्‍या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांचे संदीप खांडगेपाटील यांनी केले अभिनंदन

Next Post

भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाहीः खा. अशोक चव्हाण

Next Post
भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाहीः खा. अशोक चव्हाण

भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाहीः खा. अशोक चव्हाण

गुणवत्तेशी तडजोड न करता शीळ-महापे उड्डाणपूल दोन महिन्यांत खुला करावा : आ. संदीप नाईक

गुणवत्तेशी तडजोड न करता शीळ-महापे उड्डाणपूल दोन महिन्यांत खुला करावा : आ. संदीप नाईक

अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळवल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करूः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com