• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 9, 2018

राज ठाकरेंनी फडणवीसांना ‘फटकार’लं; ‘मीच मुख्यमंत्री’ गर्जनेची कार्टुनमधून खिल्ली

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
राज ठाकरेंनी फडणवीसांना ‘फटकार’लं; ‘मीच मुख्यमंत्री’ गर्जनेची कार्टुनमधून खिल्ली

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, या वक्तव्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुंचल्यातून फटकारे चालवले आहेत. महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश्यपरिस्थीती असल्याचे राज यांनी आपल्या चित्रात दर्शवले आहे. तर मुख्यमंत्र्यांकडे वैचारिक दुष्काळ असल्याचे म्हटले आहे. 

आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 1 लाख 20 हजार विहिरी, हागणदारी मुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचे या चित्रात दिसत आहे. विशेष म्हणजे, फडणवीस एका नावेत झोपले असून ती नाव कोरड्या जमिनीवर खोल पाण्यात बुडाल्याचे दिसून येते. या नावेवर महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्थिती असे लिहिले आहे. याचाच अर्थ, राज्याची आर्थिक स्थिही ही या बुडालेल्या नावेप्रमाणेच असल्याचे राज यांनी सूचवले आहे. तर बाजूलाच नावेला टेकून अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार उभारले आहेत. तसेच राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करताना, 201 तालुक्यात दुष्काळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, असे आत्मविश्वासपर विधान देवेंद्र फडणीवस यांनी केलं होतं. राज यांनी फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवत, परंतु देवेंद्रजी पुन्हा लाट येईल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न असल्याचे राज यांनी आपल्या कार्टुनच्या माध्यमातून दाखवले आहे. 

Previous Post

नेरूळ सेक्टर ६च्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

Next Post

नवी मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये ‘होमिओपॅथी बाहय रुग्ण विभाग‘ सुरु करावा

Next Post
नवी मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये ‘होमिओपॅथी बाहय रुग्ण विभाग‘ सुरु करावा

नवी मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये ‘होमिओपॅथी बाहय रुग्ण विभाग‘ सुरु करावा

दिवागावातील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाचा हातोडा

दिवागावातील अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाचा हातोडा

मिस अॅण्ड मिसेसचा शानदार सेमी फायनल सोहळा उत्साहात

मिस अॅण्ड मिसेसचा शानदार सेमी फायनल सोहळा उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com