• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 27, 2018

आमदार संदीप नाईक यांचा ऐरोली विभागासाठी ७ ऑक्टोबर रोजी ‘जन संवाद’ उपक्रम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदार संदीप नाईक यांचा ऐरोली विभागासाठी  ७ ऑक्टोबर रोजी ‘जन संवाद’ उपक्रम
नवी मुंबई : प्रभाग दौरे, आमदार आपल्या दारी, विकास कामांचे पाहणीदौरे  अशा अनेक उपक्रमांतून जनतेशी   थेट संवाद साधून  आमदार संदीप नाईक  जनतेच्या समस्या सोडवित असतात. याच भूमिकेतून त्यांनी  जन संवाद हा अभिनव उपक्रम सुरु केला. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे या विभागांसाठी आतापयर्ंत यशस्वीपणे पार पडलेल्या जनसंवाद उपक्रमांस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आपल्या समस्यांची सोडवणूक होते, असा नागरिकांचा अनुभव आहे. आता येत्या ७ ऑक्टोबर २०१८ रोजी ऐरोली विभागाकरिता सकाळी १० वाजता लेवा पाटीदार हॉल, सेक्टर १९, ऐरोली याठिकाणी हा उपक्रम पार पडणार आहे. 
या उपक्रमामध्ये शासकीय आणि निमशासकीय विभागांशी संबंधीत लेखी समस्यांचे निवेदन नागरिकांना सादर करता येईल.  जन संवादसाठी येताना निवेदनाच्या तीन प्रती नागरिकांनी सोबत आणावयाच्या आहेत. महापालिका, महावितरण, सिडको, एमआयडीसी, पोलीस, महानगर गॅस इत्यादी शासकीय आणि निमशासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे निवारण या उपक्रमात करण्यात येणार आहे. ज्या समस्यांची सोडवणूक उपक्रमादरम्यान करणे शक्य आहे, त्यासंबंधीची कार्यवाही तात्काळ करण्यात येणार असून उर्वरित प्रश्‍नांची सोडवणूक कालबध्दरित्या करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. या उपक्रमात  नागरिकांनी त्यांच्या समस्यांची लेखी निवेदने सादर करुन  मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले आहे.  जन संवाद उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९०२९८०००७०  किंवा  ९०२२८४२०२०,   या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
आमदारकीच्या सलग दुसर्‍या कार्यकाळातही आमदार संदीप नाईक यांनी जनतेशी नियमित लोकसंपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडविल्या आहेत. महावितरण, सिडको, एमआयडीसी, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस, महानगर गॅस, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग  अशा विविध शासकीय आणि निमशासकीय खात्यांतील अधिकार्‍यांच्या बैठका घेवून ते जनतेच्या समस्यांचे निवारण करीत असतात. आपल्या ऐरोली येथील जनसंपर्क कार्यालयात नियमितपणे नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणींचे निराकरण करीत असतात. 
Previous Post

सर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणं वाजवत राजकारण करणं थांबवा – शिवसेना

Next Post

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र सरकारला चपराकः खा. अशोक चव्हाण

Next Post
२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणारः खा. अशोक चव्हाण

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र सरकारला चपराकः खा. अशोक चव्हाण

आमदार मंदाताई म्हात्रेंची बुधवारी कंत्राटी कामगारांच्या समस्येवर पालिका आयुक्तांसोबत बैठक

विस्तारित गावठाणांचा लवकरच सुरु होणार सर्वेक्षण

राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समार्फत चौकशी कराः मल्लिकार्जुन खर्गे

राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समार्फत चौकशी कराः मल्लिकार्जुन खर्गे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com