• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 16, 2018

धरणं 90% भरली; पाणी कपातीचं संकट टळणार

adminbyadmin
in मुंबई
0
धरणं 90% भरली; पाणी कपातीचं संकट टळणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सात धरणं 90 टक्के भरली आहेत. याशिवाय जवळपास निम्म्या मुंबईची तहान भागवणारं भातसा धरणं 84 टक्के भरलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 

मुंबईत आज आणि उद्या संततधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. आज सकाळपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. या आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी वाढू शकते. यामुळे येत्या वर्षात मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.

मुंबईला दिवसाकाठी 4 हजार 200 मिलियन लिटर इतकं पाणी लागतं. मुंबई महापालिका सात तलावांमधून (मोडक सागर, तुळशी, विहार, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा) मुंबईकरांना पाणी पुरवठा करते. सध्या या सात तलावांमध्ये मिळून 12.94 लाख मिलियन लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या तलावांमध्ये एकूण 13.05 लाख मिलियन लिटर इतका पाणीसाठा होता. पुढील वर्षभर मुंबईला कोणत्याही कपातीविना पाणी पुरवठा करायचा झाल्यास 1 ऑक्टोबरपर्यंत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 14.47 लाख मिलियन लिटर इतका पाणीसाठा असणं गरजेचं आहे. 
 

Previous Post

माणसे दगावल्यावर सिडको डागडूजी करणार काय – विशाल विचारे

Next Post

‘समन्वयी’ युगाचा अस्त… अटलबिहारी वाजपेयींचं निधन

Next Post
‘समन्वयी’ युगाचा अस्त… अटलबिहारी वाजपेयींचं निधन

'समन्वयी' युगाचा अस्त... अटलबिहारी वाजपेयींचं निधन

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

भारतीय राजकारणातील एक तत्ववादी पर्व संपले!: विखे पाटील

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविणार इंग्रजी वर्तमानपत्र वाचनाची आवड

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविणार इंग्रजी वर्तमानपत्र वाचनाची आवड

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com