• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2018

वाशी आणि ऐरोली पूल टोल फ्री करावेत : आमदार संदीप नाईक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?
नागपूर :  मुंब्रा बाहयवळण रस्त्यामुळे तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी ) व सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी )यांच्या अख्यतारितील खडडेमय रस्त्यांमुळे नवी मुंबईत होत असलेल्या प्रचंड वाहतुककोंडीचा विषय मंगळवारी आमदार संदीप नाईक यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्यातून मांडला. येथून होणारी जड वाहनांची वाहतुक दुसरीकडे वळविण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा आणि पेट्रोल तसेच डिझेलच्या माध्यमातून अगोदरच नवी मुंबईकरांकडून शासन अतिरिक्त अधिभार वसूल करीत आहे त्यामुळे वाशी व ऐरोली येथे नवी मुंबईकरांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मे २०१८ पासून मुंब्रा बाहय वळण रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील सर्व वाहतुक नवी मुंबईतील रबाळे, ऐरोली, पटणी कंपनी मार्गे वळविण्यात आली आहे. दररोज सुमारे १५ हजार जड वाहने आणि हजारो हलकी वाहने नवी मुंबईतून पुढे जातात, परिणामी मोठी वाहतुककोंडी होते, याकडे आमदार नाईक यांनी शासनाचे लक्ष वेधले. दुसरीकडे नवी मुंबईतून जाणारे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते अतिशय खराब झाले असून या रस्त्यांवर खडडयांचे साम्राज्य आहे. या खडडयांमुळे काही  वाहनचालकांना आपले प्राण अपघातात गमवावे लागले आहेत. एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडी यांनी हे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत. अशी मागणी करुन रोजच्या वाहतुककोंडीविषयी आणि त्यामुळे होणार्‍या वाढत्या अपघातांविषयी नवी मुंबईकरांच्या भावना तीव्र आहेत म्हणून नवी मुंबईत होणार्‍या जड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी मागणी देखील आमदार नाईक यांची औचित्याच्या मुद्यातून केली आहे.
Previous Post

स्पे. सरपंच थाळी नवी मुंबईत दाखल होणार

Next Post

‘सामाजिक सेवेसाठी राखीव भुखंड फ्री होल्ड करावेत’ : आ. मंदा म्हात्रेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next Post
जलयुक्त मुंबई-नागपूरची जबाबदारी कोणाची?

‘सामाजिक सेवेसाठी राखीव भुखंड फ्री होल्ड करावेत’ : आ. मंदा म्हात्रेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची दुर्गंधी हटविण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

नेरूळ सेक्टर ६ मधील सार्वजनिक शौचालयातील वीज दुरूस्तीची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

घणसोली बसडेपोच्या ठेकेदाराला हाकलण्याची मागणी

कंत्राटी कामगारांची दिवाळी, राष्ट्रवादी आणि श्रमिक सेनेमुळे किमान वेतन फरकाची मिळणार रक्कम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com