• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2018

वाशीत संत साहित्याने नटलेला ’बोलावा विठ्ठल’ कार्यक्रम

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वाशीत संत साहित्याने नटलेला ’बोलावा विठ्ठल’ कार्यक्रम
नवी मुंबई : अभंग आणि कवितांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि समर्थ रामदासांसारख्या प्रसिध्द संतांनी मांडलेले जीवनाचे सार संतांनी आपल्या किर्तन, प्रवचन आणि साहित्यातून मांडले आहेत. आजही आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी मन:शांतीचा शोध घेणार्‍यांसाठी हे साहित्य म्हणजे दीपस्तंभच ठरला आहे. संताची शिकवण जपणारा ’बोलावा विठ्ठल’ हा संत साहित्याने नटलेला कार्यक्रम आहे. दोन दशकांहून अधिक काळ पंचम निषादतर्फे भारतातील या जगविख्यात अप्रतिम लोककलेवर भर दिला जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भक्तीसंगीताचा सहाबहार कार्यक्रम बोलावा विठ्ठल १२ शहरांमध्ये अखंडीतपणे १३ व्या वर्षी साजरा होत आहे नवी मुंबईतही हा कार्यक्रम येत्या २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता वाशीतील सिडको आर्ट्स आणि एक्झिबिशन सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंचम निषादचे क्रिएटिव्ह्स संचालक शशी व्यास म्हणाले की, भारतीय भक्तीसंगीताचे ढोबळमानाने दोन भाग केले जातात, सगूण (फॉर्मसहित) आणि निगुर्ण (फॉर्म नसलेला आणि स्वच्छंद). अभंग हा दोन्हीचा उत्तम मिलाफ आहे. नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्‍वर, बहिणाबाई यासारख्या अनेक संतांनी मांडलेले आयुष्याचे सार सांगणारे भारतीय तत्वज्ञान आणि समृध्द सांस्कृतिक वारसा तरुण पिढीपर्यंत नेण्याचा एक प्रयत्न केला आहे.
यंदा हा दौरा १२ शहरांमध्ये असणार आहे. भोपाळमध्ये आज १४ जुलैपासून सुरुवात झाली असून त्यानंतर इंदूर, अहमदाबाद, बेंगळुरु, चेन्नई, मंगलोर नंतर नवी मुंबई, ठाण्यात होणार आहे. तर ५ ऑगस्ट रोजी हैद्राबाद येथे याची सांगता होईल. नवी मुंबईकरांना अशा प्रकारचा अनेक आवाजांना सुमधुर स्वरांनी जोडणारा मुंजमयी कार्यक्रम अनुभवायची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात कर्नाटकी तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अतिशय प्रतिभावान आणि प्रसिद्ध गायकांचा समावेश आहे. यात सुरेश वाडकर, अरुणा साईराम, देवकी पंडित, रंजनी-गायत्री, कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी. आनंद भाटे, राहुल देशपांडे, रघुनंदन पणशीकर आणि अर्पणा केळकर यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी  ुुु.रिपलहरापळीहरव.लेा इथे लॉग ऑन करा किंवा अधिक माहितीसाठी ७०४५५९७५०१ येथे संपर्क साधावा.
Previous Post

इंग्लंडकडून भारताचा पराभव

Next Post

मंत्री एकनाथ शिंदे,प्रवीण पोटे यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

Next Post
ऐरोली मध्ये खड्ड्यांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांमध्ये मासे पकडून मनसेचा निषेध

मंत्री एकनाथ शिंदे,प्रवीण पोटे यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी

नवी मुंबईत वीजपुरवठा सुधाराची कामे प्रगतीपथावर, आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती

नवी मुंबई मनसेचा तुर्भे PWD कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक

नवी मुंबई मनसेचा तुर्भे PWD कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com