• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 6, 2018

नवी मुंबईतील शासनाचा सिडको जमीन घोटाळा राज्य शासनाची स्थगिती व न्यायालयीन चौकशीचे आदेश

adminbyadmin
in नवी मुंबई
0
माहीमच्या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत मनसेचा राडा

मुख्यमंत्र्यांचा निर्णयाचे “मनसे” स्वागत, तात्काळ जमीनीवरील ताबा, तंबू व सुरक्षा रक्षक हटवावे, मनसेची मागणी

 नवी मुंबई : खारघर येथील ८ कोयनाग्रस्त शेतकर्‍यांना पुनर्वसन म्हणून २४ एकर जमीन देण्यात आली. परंतु यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर मनसेने याला जोरदार विरोध केला होता. या शेतकर्‍यांना ओलिस धरून पोलिस बळाचा गैरवापर करून त्यांच्याकडून १७०० कोटी बाजारमूल्य असणारी जमीन अवघ्या ३ कोटीत घेऊन रातोरात बिल्डर मनीष भतिजा व त्याचा भागीदार संजय भालेराव यांच्या नावे करण्यात आली.

            सदर जमीन विकत घेणारा बिल्डर व भाजप आमदार प्रसाद लाड यांचे लागेबंध असल्याचे कळते. यासंदर्भात मनसेने आक्रमक पवित्रा घेत न्यायालयीन चौकशी करावी व तात्काळ या जमीन व्यवहाराला स्थगिती द्यावी अशा प्रकारची मागणी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली होती. ज्या लोकांना जिल्हाधिकार्‍यांचे नाव देखील माहीत नाही तसेच शेकडो कोयना प्रकल्पबाधित जमिनीच्या प्रतीक्षेत असताना, त्या आठ शेतकर्‍यांच्या जमिनीवर डोळा ठेवून त्या जमिनीचा ताबा देखील न देता त्या खरेदी करून सरकारी यंत्रणा राबवून, ताबा मिळवून देणारे जिल्हाधिकारी व तहसिलदार यांचे तात्काळ निलंबन करावे. तसेच राजकीय वरदहस्ताने सरकारी, यंत्रणेचा गैरवापर करणार्‍या बिल्डर मनीष भतिजा व संबंधितांवर फौजदरी गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केली आहे.

            तसेच न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर मालकीचा ताब बिल्डर कडून काढून घ्यावा व मोकळ्या जागेवरील तंबू, सुरक्षा रक्षक, मालकी हक्काचा नामफलक त्वरित हटवावा अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने कार्यवाही करेल असा इशारा रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला आहे.  

Previous Post

विधानभवनातील दारूच्या बाटल्यांवर विखे पाटील यांची खोचक टीका

Next Post

सायन पनवेल महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांचे पुन्हा होणार डांबरीकरण व काँक्रीटीकरण

Next Post
महाराष्ट्र विधीमंडळाने अनेक क्रांतीकारक कायदे तयार केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायन पनवेल महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांचे पुन्हा होणार डांबरीकरण व काँक्रीटीकरण

ऐरोली मध्ये खड्ड्यांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांमध्ये मासे पकडून मनसेचा निषेध

ऐरोली मध्ये खड्ड्यांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांमध्ये मासे पकडून मनसेचा निषेध

कोपरखैरणे नागरी समस्यांबाबत मनसे आक्रमक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com