• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 28, 2018

ओएनजीसीच्या केंद्रीय विद्यालयाने 18 विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची यादी केली घोषित

adminbyadmin
in पनवेल
0
ओएनजीसीच्या केंद्रीय विद्यालयाने 18 विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची यादी केली घोषित

कांतीलाल  कडू, घरत यांच्या लढ्याचे फलित 
पनवेल: स्थानिकांच्या मुलांना शाळेत प्रवेश नाकारणाऱ्या केंद्रीय विद्यालयाने अखेर नांगी टाकली आहे. 24 पैंकी 18 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार असल्याची यादी आज सायंकाळी, शाळेच्या फलकावर लावण्यात आली आहे. उर्वरित मुलांनांही प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिली आहे.
मुजोर प्रशासनाने ओएनजीसी केंद्रीय विद्यालयात स्थानिकांच्या 24 मुलांना खड्यासारखे बाजूला काढून प्रवेश नाकारला होता. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष आर. डी. घरत, दिलीप परदेशी यांनी पनवेल संघर्ष समितीला साकडे घालून न्यायासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.
संघर्ष समितीने प्रकल्पग्रस्त संघटना आणि स्थानिकांना सोबत घेवून प्रशासनासोबत बैठक घेतली होती. कांतीलाल कडू यांनी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला होता. याशिवाय आर. डी. घरत यांच्यासोबत उपोषण छेडत प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर ओएनजीसी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाने 15 दिवसात मुलांना प्रवेश देतो, असे लेखी आश्वासन द्यावे, असा रेटा लावत कडू आणि घरत यांनी आंदोलन तीव्र केले होते. त्यानुसार ओएनजीसीचे मुख्य व्यवस्थापक प्रभाकर घरत यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले होते. त्या लेखी आश्वासनाप्रमाणे त्यांनी 18 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. 24 पैंकी सहा जणांना डावलले गेले आहे. त्यामुळे ठिणगी पाडण्याची शक्यता ओएनजीसी प्रशासनाच्या अद्याप लक्षात येत नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत लढा पुन्हा सुरू ठेवू असे कांतीलाल कडू यांनी सांगितले आहे.

Previous Post

मनपाच्या हलगर्जीपणामूळे मुलाचा मृत्यू – मनसे आक्रमक, मनपा आयुक्तांना घेराव

Next Post

ऐरोली सेक्टर सहा येथील चौकात वाहतुकीचा प्रश्न

Next Post
ऐरोली सेक्टर सहा येथील चौकात वाहतुकीचा प्रश्न

ऐरोली सेक्टर सहा येथील चौकात वाहतुकीचा प्रश्न

घणसोली आगारच्या बसेस रस्त्यावरच बंद पडण्याचे वाढले  प्रकार

घणसोली आगारच्या बसेस रस्त्यावरच बंद पडण्याचे वाढले प्रकार

तुरक्या घोणस जातीच्या सापाच्या सोळा पिल्लांना जीवदान

तुरक्या घोणस जातीच्या सापाच्या सोळा पिल्लांना जीवदान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com