• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 16, 2017

नेरुळमधील नागरी सुविधांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची रवींद्र भगत यांची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरुळमधील नागरी सुविधांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची रवींद्र भगत यांची मागणी

दिपक देशमुख
नवी मुंबई : नेरूळ पश्‍चिमेकडील नागरी समस्या महापालिका प्रशासनाने तात्काळ सोडवाव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगत यांनी महापौर जयवंत सुतार आणि शहर अभियंता मोहन डगांवकर यांची भेट घेवून त्यांना लेखी निवेेदनातून साकडे घातले आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडेही लेखी निवेदनातून नागरी समस्यांचा उहापोह केला आहे.
सर्वात श्रीमंत महापालिका मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा दुसरा क्रमांक लागतो.करदात्या नवी मुंबईकरांना नागरी सुविधा देणे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. मात्र नेरुळ सेक्टर-१६,१६ए,१८,१८ए,२०,२४ व सेक्टर २८ मधील रस्ते,गटार,पदपथ,समाजमंदिर,आरोग्यकेंद्र,स्ट्रीट लाईट,डेब्रिज,कचरा,जेष्ठ नागरिक विरुंगुळा केंद्र,मलनिःस्सारण वाहिनी, बाग बगीचे, मैदान,वाहनतळ, सूचना फलक,बस थांबे ,सीसीटीव्ही यंत्रणा ,पोलीस बिट,अभ्यासिका व इतर नागरी सुविधांची कामे अपूर्ण आहेत व काही नागरी सुविधांच्या कामांची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे
फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकप २०१७ स्पर्धा सामन्याकरिता नवी मुंबई महानगर पालिका दोन ते तीन महिन्यात तत्परतेने करोडो रुपये खर्च करते पण करदात्या नेरूळच्या जनतेला नागरी सुविधा देण्यासाठी एवढे वर्ष का घेत आहे ? नवी मुंबई महानगर पालिका करदात्यांकडून वसूल होणार्‍या कोट्यावधी रूपयांपैकी किती टक्केजनतेच्या नागरी सोयींवर खर्च करते व त्यातील किती टक्के कामे होतात ? असे अनेक प्रश्न नागरिकांना सतावत असून नागरिकांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका बद्दल असंतोष वाढत आहे.
योग्य सोयी सुविधा सामान्य जनतेला मिळत नाही म्हणून ही बाब नवी मुंबई महानगरपालिकेच्या निर्दशनास आणून देत नेरुळ सेक्टर-१६, १६ए, १८, १८ए, २०, २४ व २८ मधील अपूर्ण व दयनीय अवस्था झालेल्या नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी समाजसेवक रविंद्र भगत यांनी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन., महापौर जयवंत सुतार आणि शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याकडे केली.

Previous Post

पनवेल आरटीओकडून ४ दिवसात सव्वा तीन लाखाची वसूली

Next Post

‘माझा कचरा माझी जबाबदारी’ संकल्पनेविषयी नागरिकांना नम्र आवाहन करीत स्वच्छता स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post
‘माझा कचरा माझी जबाबदारी’ संकल्पनेविषयी नागरिकांना नम्र आवाहन करीत स्वच्छता स्पर्धेचा निकाल जाहीर

‘माझा कचरा माझी जबाबदारी’ संकल्पनेविषयी नागरिकांना नम्र आवाहन करीत स्वच्छता स्पर्धेचा निकाल जाहीर

९ डिसेंबर रोजी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

गणेश नाईकांच्या हस्ते रविवारी होणार नेरूळ गावातील विकास कामांचा शुभारंभ

लॉकर सुरक्षेबाबत पोलिसांकडून बॅकांची शिकवणी

लॉकर सुरक्षेबाबत पोलिसांकडून बॅकांची शिकवणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com