• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 4, 2017

बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये परराज्यातील भाज्यांचाच बोलबाला

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये परराज्यातील भाज्यांचाच बोलबाला

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : मुंबई व लगतच्या परिसरातील उद्योगधंदे गुजरातमध्ये पळविल्याची ओरड सगळीकडे होत असतानाच गुजरातमधील भाज्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिक्रमण केल्याचे पहावयास मिळत आहे. महाराष्ट्रातील भाज्यांपेक्षा परराज्यातीलच भाज्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीस येत आहे. परराज्यातील भाज्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण गुजरातमधील भाज्यांचेच आहे
नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये महाराष्ट्रातील भाज्यांचे विक्रीला येण्याचे प्रमाण नगण्य झाले असून राजस्थान,गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचल, दिल्ली यासह अन्य राज्यांतील भाज्या अधिक प्रमाणात विक्रीला येवू लागल्या आहेत. कोबी, फ्लॉवर, वांगी, दुधी, भेंडी, पडवळ, दोडका, टॉमटो, तोंडली, फरशी,गवार, सिमला मिरची यासह सर्वच भाज्या परराज्यातून येथील बाजारात येत आहे. परराज्यातून विक्रीसाठी आलेल्या भाज्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण गुजरात राज्याचे आहे. परराज्यातील भाज्यांनी महाराष्ट्रातील कृषी बाजारपेठा केवळ शिरकाव नव्हे तर प्रभुत्व मिळविणे ही महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी व कृषीक्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरू शकेल. आज शनिवारी पहाटे ४ ते सकाळी ७ मध्ये आवक झालेल्या ४०० हून अधिक वाहनांपैकी जवळपास ३०० वाहने परराज्यातून भाज्या घेवून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात भाज्यांना भाव अधिक मिळत असल्याने व भाज्यांचे पैसे तुलनेने लवकर रोखीच्या स्वरूपात मिळत असल्याने परराज्यातील शेतकर्‍यांमध्ये महाराष्ट्रातील बाजारपेठांचे आकर्षण वाढीस लागले आहे.

Previous Post

तलावातील मृत माशावरून मनसे व पालिका प्रशासनात जुंपली

Next Post

उपमहापौर पदासाठीची लढत चुरशीची ठरणार

Next Post
कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

उपमहापौर पदासाठीची लढत चुरशीची ठरणार

भाजप सरकारला चले जाव सांगण्याची हीच योग्य वेळः खा. अशोक चव्हाण

भाजप सरकारला चले जाव सांगण्याची हीच योग्य वेळः खा. अशोक चव्हाण

भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशीः मोहन प्रकाश

भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशीः मोहन प्रकाश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com