• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 15, 2017

आयबीच्या परिक्षेत रेयॉनच्या व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे ४५० पेक्षा अधिक विद्यार्थ्याचे भवितव्य टांगणीला

adminbyadmin
in Uncategorized
0

दिपक देशमुख
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर दहामधील रेयॉन इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने आयबीचा पेपर सोडविण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना ओएमआर शीट देण्यास तब्बल २० मिनिटाचा विलंब केला आणि विद्यार्थ्यांना सोडविण्याकरिता दिलेला पेपर मात्र वेळेवर काढून घेण्यात आला. यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून ५००च्या आसपास पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य रेयॉन शाळेच्या व्यवस्थापणाच्या गलथान कारभारामुळे टांगणीला लागले आहे.
आयबीच्या पेपरकरिता रविवारी (दि. १५ ऑक्टोबर) सानपाडा सेक्टर १० मधील रेयॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाचशेच्या आसपास विद्यार्थी आले होते. पेपर सकाळी १० वाजता असला तरी विद्यार्थी ८.३० वाजल्यापासून शाळेजवळ हजर होते. पेपरच्या अगोदर १५ मिनिटे ओएमआर शीट देणे आवश्यक असताना विद्यार्थ्यांना १० वाजून ०५ मिनिटांनी ओएमआर शीट देण्यात आली. ही शीट भरण्यातच विद्यार्थ्यांचे १० ते १५ मिनिटे गेली. शाळेकडून विद्यार्थ्यांकडून ११ वाजता पेपर काढून घेण्यात आला. ओएमआर शीट विलंबाने दिल्यामुळे पेपर पूर्ण सोडविणे शक्य झाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे. विद्यार्थ्यांनी याबाबत शाळेच्या प्राचार्यांना संपर्क साधून विचारणा केली असता, प्राचार्यांनी पोलिसांना पाचारण करून विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढले. १५ मिनिटे ओएमआर शीटमुळे वाया गेल्यामुळे १०० गुणांचा पेपर सोडविता आला नाही. शाळेमुळे आपले भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने शाळेवर कारवाई करण्याची विद्यार्थ्यांची मागणी केली. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत आपण राज्यपालाकडे तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे लेखी निवेदन देवून दाद मागणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
याबाबत शाळेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयास केला असता, प्रवेशद्वारावर असलेल्या शालेय कर्मचार्‍यांनी बोलण्यास नकार दिला.

Previous Post

खासदार राजन विचारेंकडून सानपाड्यातील पादचारी पुलाची पाहणी

Next Post

सरकारच्या प्रसिध्दीसाठी ‘माहिती व जनसंपर्क’ विभाग असताना खाजगी कंपन्यावर 300 कोटींची उधळपट्टी कशासाठी ? : खा.अशोक चव्हाण

Next Post
काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

सरकारच्या प्रसिध्दीसाठी ‘माहिती व जनसंपर्क’ विभाग असताना खाजगी कंपन्यावर 300 कोटींची उधळपट्टी कशासाठी ? : खा.अशोक चव्हाण

सोशल मिडीयावरील चावडी गप्पा

सोशल मिडीयावरील चावडी गप्पा

भाजप सरकार बंडलबाजः खा. अशोक चव्हाण

भाजप सरकार बंडलबाजः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com