• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 12, 2017

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

मुंबई, : काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या बबनराव लोणीकरांचे मानसिक संतुलन बिघडले असण्याची शक्यता असून, त्यांना मानसिक उपचारांची नितांत गरज असल्याची बोचरी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. 

बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, लोणीकर यांच्या वक्तव्यामुळे सुसंस्कृतपणाचा आव आणणा-या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.  कॅबिनेट मंत्री असलेल्या लोणीकरांनी राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करून विरोधकांच्या सभा उधळून लावा, त्यांचे पुतळे जाळा, त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आणा, अशा पध्दतीची हिंसक आणि चिथावणीखोर भाषा वापरली आहे. सरकारने या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार संविधानाने विरोधी पक्षांना दिलेला आहे. परंतु भारतीय जनता पक्षाला संविधानही मान्य नाही आणि लोकशाहीवरही विश्वास नाही. त्यांना हुकूमशाही पध्दतीने राज्यकारभार करायचा आहे. त्यामुळे सरकारवर टीका  करणाऱ्यांना मारहाण करा, तोडफोड करा, त्यांच्या सभा उधळून लावा, अशा पध्दतीच्या धमक्या ते देत आहेत. पण काँग्रेस पक्ष भाजप नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. यापुढेही काँग्रेस पक्ष सरकारच्या चुकीच्या निर्णयांचा लोकशाही पध्दतीने विरोध करत राहील. या अगोदरही भाजपा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत आणि विरोधी पक्षाबाबत अशीच बेताल वक्तव्ये केली आहेत. सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते अशा भाषेचा वापर करीत आहेत. त्यांची ही सत्तेची नशा उतरविल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असे खा. अशोक चव्हाण पुढे म्हणाले.

 

Previous Post

रेल्वे रूळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

Next Post

कंत्राटी कामगारांची नावे पीएफ क्रमाकांसहीत पालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

Next Post
नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

कंत्राटी कामगारांची नावे पीएफ क्रमाकांसहीत पालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

सारसोळेतील महिलेला डेंग्यू, पालिकेचा आरोग्य विभाग झोपलायऽऽ

सारसोळे गावात दीड वर्षीय बालकाला डेंग्यूची लागण

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

सचिन सावंत अमेरिकेच्या अभ्यास दौ-यावर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com