• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2017

नवी मुंबईकरांसाठी वाशी आणि ऐरोली येथील टोल माफ करावेत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
घणसोलीतील सेंट्रल पार्क आणि ऐरोलीच्या नाटयगृहाचे काम लवकर पूर्ण करा
आमदार संदीप नाईक यांची आग्रही मागणी
मुंबई : वाशी आणि ऐरोली या दोन ठिकाणचे  टोल अन्यायकारक असून ते  नवी मुंबईकरांसाठी माफ करावेत, अशी आग्रही मागणी आमदार संदीप नाईक यांनी मंगळवारी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत केली.
नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच इतर दैनंदिन कामांसाठी वाहनधारक नवी मुंबईकरांना दररोज मुंबई आणि  ठाण्यात प्रवास करावा लागतो. त्यासाठी त्यांना ऐरोली ते मुंबई आणि वाशी ते मुंबई अशा दोन खाडीपुलांचा वापर करावा लागतो. या दोन्ही ठिकाणी टोलनाके असल्याने दोन टोलचा भुर्दंड त्यांना भरावा लागतो. वास्तविक टोल सोबतच १ टक्के ते ३ टक्क्यांच्या दरम्यान नवी मुंबईकर नागरिकांकडून पेट्रोलवर अधिभार देखील वसूल केला जातो. म्हणजेच टोलसोबतच इंधन अधिभाराचा फटका देखील त्यांना बसतो. हा नवी मुंबईकरांवर घोर अन्याय असल्याचे आमदार नाईक यांनी या मुद्यावर बोलताना सांगितले. या दोन्ही खाडीपुलांवर खडडे पडले असून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. वाशी खाडीपुलाच्या  खांबांवरील दिवे बंद आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काळोख असतो. अशा परिस्थितीत वाहनचालकांना वाहने जिकिरीने चालवावी लागतात. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या पावसाळयात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे आमदार नाईक म्हणाले. ऐरोली  आणि वाशी येथील टोलनाके बंद व्हावेत यासाठी  नवी मुंबईकरांची तीव्र स्वरुपाची आंदोलने देखील झाली आहेत, ही बाब आमदार नाईक यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली. टोल आणि पेट्रोलअधिभार  अशा  दुहेरी आार्थिक फटक्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे नमूद करुन आमदार नाईक यांनी हे दोन्ही टोल नवी मुंबईकरांसाठी तातडीने माफ करावेत, अशी मागणी  औचित्याच्या मुद्याद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आमदार नाईक यांनी यापूर्वी देखील विधीमंडळ अधिवेशनांमधून तारांकीत प्रश्‍न तसेच टोलप्रश्‍नी झालेल्या विशेष चर्चांमधून नवी  मुंंबईकरांवर अन्यायकारक असलेले दोन्ही ठिकाणचे टोल बंद करावेत, अशी आग्रही मागणी केली होती. 

 

Previous Post

खारघर बारप्रकरणी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

Next Post

सवलतीच्या दरात भूखंड घेतलेल्या रुग्णालयांना सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारकच

Next Post
घणसोलीतील सेंट्रल पार्क आणि ऐरोलीच्या नाटयगृहाचे काम लवकर पूर्ण करा

सवलतीच्या दरात भूखंड घेतलेल्या रुग्णालयांना सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारकच

थकीत ठिबक सिंचन अनुदान केंव्हा देणार ? –  राधाकृष्ण विखे पाटील

बेळगाव सिमावासियांबाबत सरकार गंभीर आहे का?

दिघा विभाग कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

दिघा विभाग कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com