• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 23, 2017

आरजेवर दावा ठोकणे ही शिवसेनेची बौध्दीक दिवाळखोरी – विखेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
थकीत ठिबक सिंचन अनुदान केंव्हा देणार ? –  राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : मुंबई महापालिकेची पोल-खोल करणाऱ्या आरजे मलिष्कावर ५०० कोटींचा दावा ठोकणे म्हणजे शिवसेनेची बौद्धीक दिवाळखोरी निघाली आहे. त्यांच्या मेंदूत केवळ झोल-झोल असून त्यांची भूमिका गोल-गोल राहिली आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिवसेनेवर केली.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याची अपेक्षा असताना या दोन्ही पक्षामधील मतभेद समोर आले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाठ फिरवली असली तरी सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषेद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला समाजवादी पार्टीचे अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील उपस्थित होते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आघाडीतील मित्र असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आणि स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली. 
राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. राज्य सरकारची भूमिका ही सातत्याने बदलत असून या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना जी १० हजार रुपयांची मदत घोषित केली त्यामध्ये खूप अडचणी आहेत. मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासणीसाठी नागपूरला पाठवले, अजून काय-काय नागपूरला पाठवणार आहात?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मलिष्काच्या घरी अळ्या शोधण्याऐवजी पालिका अधिकारी ‘मातोश्री’वर गेले असते तर पालिकेवर लोकांचा विश्वास राहिला असता. बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने मंत्रालयासमोर ढोल वाजवावा, असा टोला विखे पाटील यांनी शिवसेनेला हाणला.

Previous Post

पानाची रंगत नसलेले पनवेल

Next Post

शैक्षणिक साहित्य विलंबावरून आरडाओरड करणार्‍या राष्ट्रवादीकडूनच प्रस्तावाला स्थगिती

Next Post
स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

शैक्षणिक साहित्य विलंबावरून आरडाओरड करणार्‍या राष्ट्रवादीकडूनच प्रस्तावाला स्थगिती

कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातून दोन कैदी पळाले

कल्याणच्या आधारवाडी तुरूंगातून दोन कैदी पळाले

धनजंय मुंडेंनी काढले राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे

धनजंय मुंडेंनी काढले राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com