• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 4, 2017

शेतकरी संपाबाबत सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण करू नये-एमआयएम

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शेतकरी संपाबाबत सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण करू नये-एमआयएम
मुंबई :  राज्यातील जनतेचा अन्नदाता असलेला बळीराजा संपावर जाणे ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह बाब नाही. शेतकर्‍यांच्या संपाबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावा. राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या संपाबाबत सत्ताधार्‍यांसह विरोधकांनीही राजकारण करू नये असे आवाहन एमआयएमचे मुंबईतील आमदार ऍड. वारिस पठाण यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना केले.
शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे आणि त्याला शेती करताना भेडसावणार्‍या समस्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच शेतकर्‍याला संपावर जावे लागले आहे, या पार्श्‍वभूमीचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. शेतकरी संपावर तोडगा काढताना चर्चेमध्ये फक्त शेतकर्‍यांनाच समाविष्ठ करून घ्यावे. शेतकर्‍यांचा संप हा अंत्यत संवेदनशील विषय असून यावर कोणीही  आपली राजकीय पोळी भाजून घेवू नये. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या हा आपल्या राज्याला कलंक असून आपल्या पोषणकर्त्यालाच आत्महत्या करावी लागत आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबाबत सरकारने लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेवून शेतकर्‍यांच्या समाधानाकरता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आमदार ऍड. वारिस पठाण यांनी यावेळी सांगितले.
Previous Post

सिडकोचा आपत्ती नियंत्रण कक्ष 1 जुनपासून कार्यान्वित

Next Post

प्रशासकीय सेवेतील लोकहितैषी अध्यायाची विश्रांती

Next Post
प्रशासकीय सेवेतील लोकहितैषी अध्यायाची  विश्रांती

प्रशासकीय सेवेतील लोकहितैषी अध्यायाची विश्रांती

स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

5 जून या जागतिक पर्यावरण दिनी ओला – सुका व घातक / ई कचरा वर्गीकरणाचा नवी मुंबईत जागर

स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍यांच्या अरेरावीने नगरसेवकांसह नागरिकही त्रस्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com