• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 19, 2016

मिरा-भाईंदरपर्यत मेट्रोचे विस्तारिकरण डॉ.संजीव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

adminbyadmin
in ठाणे
0
मिरा-भाईंदरपर्यत मेट्रोचे विस्तारिकरण डॉ.संजीव नाईक यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई  : ‘ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५’ ला परवानगी देत ‘मेट्रो ६’ चे विस्तारीकरण करत ती मीरा-भाईंदरपर्यंत नेण्यास मुख्यमंत्री व एमएमआरडीएच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार आणि विद्यमान प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी केलेल्या या विषयातील पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. डॉ.नाईक यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळापासून ते आजतागायत मेट्रोचा विस्तार मिरा-भाईंदरपर्यंत करावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस.मदान यांना पत्र लिहून  एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे रिंगरुट वाहतुक जाळे पूर्ण करणारा कासारवडवली-मिरा-भाईंदर-दहिसर या मेट्रो प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता द्यावी, अशी लेखी मागणी पुन्हा एकदा  केली होती. मागणी मान्य केल्याबददल डॉ.नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मिरा-भाईंदरकरांच्या वतीने आभार मानले आहेत. 
वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्प ४चे काम लवकरात लवकर सुरु होणार आहे. त्याचबरोबर बांद्रा ते दहिसर  मेट्रो प्रकल्पाचे काम देखील सुरु झालेले आहे. त्यामुळे कासारवडवलीपर्यंत येणारी मेट्रो पुढे तशीच घोडबंदर मार्गे मिरा-भाईंदर  पालिका क्षेत्रापर्यत नेण्यात यावी तसेच दहिसरपर्यंत येणारी मेट्रो देखील मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रापर्यंत आणण्यात यावी, अशी लेखी मागणी डॉ. नाईक यांनी केली होती. ती आता मान्य झाली आहे. या विस्तारित मेट्रो प्रकल्पामुळे  एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे रिंगरुट वाहतुकीचे जाळे पूर्ण होईल, आणि झपाटयाने विकसीत होणार्‍या मिरा-भाईंदर शहरांमधील नागरिकांना  देखील  मेट्रोची सेवा मिळेल, असे डॉ.नाईक यांनी सांगितले. 

 

 
 
Previous Post

बुधवारचा दिवस महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेचा!

Next Post

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल

Next Post
६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये ‘वॉक विथ कमिशनर’

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल

आयुक्त मुंढेंबाबतच्या अविश्‍वास ठरावावर भाजपा काय भूमिका घेणार?

आयुक्त मुंढेंबाबतच्या अविश्‍वास ठरावावर भाजपा काय भूमिका घेणार?

संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार” ला नवी मुंबईत प्रचंड प्रतिसाद

संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार” ला नवी मुंबईत प्रचंड प्रतिसाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com