• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 18, 2016

तळीरामांनो सावधान, दारू पिवून गाडी चालवू नका,, साडेचार महिन्यात 972 तळीरामांवर कारवाई

adminbyadmin
in नवी मुंबई
0
तळीरामांनो सावधान, दारू पिवून गाडी चालवू नका,, साडेचार महिन्यात 972 तळीरामांवर कारवाई

नवी मुंबई: मद्य पिऊन वाहन चालविणार्‍या वाहन चालकांविरोधात नवी मुंबई वाहतूक विभागाने ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची जोरदार मोहिम उघडली आहे. 1 जानेवारी 2016 पासून सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान वाहतूक विभागाने आतापर्यंत एकूण 972 तळीरामांविरुद्ध कारवाई केली आहे. वाढत्या वाहन अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने वाहतूक विभागातर्फे ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह मोहिम राबविण्यात येत असून यापुढे देखील सदर माहिम सुरुच राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी दिली.

दारुची नशा करुन बेदरकापणे वाहन चालविण्यार्‍यांमुळे रस्त्यावरील अपघातात वाढ होत असल्याचे तसेच या अपघातांमध्ये विनाकारण नागरिकांचे बळी जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा अपघातांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने नवी मुंबई वाहतुक विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याअंतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागाने मद्द पिऊन वाहन चालविणार्‍या वाहन चालकांविरुद्ध कारवाईची विशेष मोहिम हाती घेतली आहे. वाहतूक विभागाच्या वाशी, एपीएमसी, रबाले, कोपरखैरणे, महापे, तुर्भे, सीवुडस्, सीबीडी, खारघर, कळंबोली, पनवेल, नवीन पनवेल, तळोजा, उरण आणि शेवा आदि युनिटच्या माध्यामातुन सदर विशेष मोहिम राबविण्यात आली.
1 जानेवरी ते 30 एप्रिल 2016 या कालावधीत राबविलेल्या सदर मोहिमेदरम्यान एकूण 718 वाहन चालकांना पकडण्यात आले. तर नुकतेच 1 ते 15 मे 2016 या पंधरा दिवसामध्ये आणखी 254 तळीरामांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे वाहतूक विभागाने आतापर्यंत एकूण 972 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. पकडलेल्या सर्व वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी वाहतूक विभागाने जानेवारी ते एप्रिल 2015 या चार महिन्यामध्ये 584 वाहन चालकांना पकडले होते. मात्र, यावर्षी त्यात 134 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

बारमध्ये जाताय, सावध रहा… अनैतिक धंदे कराल तर कारवाईला सामोरे जा..

Next Post

वाद चिघळला तळोजा डम्पिंगचा

Next Post
वाद चिघळला  तळोजा डम्पिंगचा

वाद चिघळला तळोजा डम्पिंगचा

हगणदारी मुक्त जुईनगरसाठी काँग्रेसची आग्रही मागणी

हगणदारी मुक्त जुईनगरसाठी काँग्रेसची आग्रही मागणी

दाऊदचा हस्तक जावेद चिकना कराचीमध्ये चालवतोय रेस्टॉरंट

दाऊदचा हस्तक जावेद चिकना कराचीमध्ये चालवतोय रेस्टॉरंट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com