• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 2, 2015

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांचे भवितव्य केंद्र सरकारच्या हाती

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राजीव गांधींच्या मारेकर्‍यांचे भवितव्य केंद्र सरकारच्या हाती

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची सुटका तामिळनाडू सरकार करू शकणार नाही, राजीव गांधीच्या हत्येचा तपास सीबीआय करत असून केंद्र सरकारच्या संमती शिवाय तामिळनाडू सरकार हा निर्णय घेऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मारेकर्‍यांना माफी देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची सुटका करण्याची मागणी तामिळनाडू सरकारने केली होती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा निर्णय देत तामिळनाडू सरकारची याचिका फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेमध्ये बदलली आहे. त्यानंतर तामिळनाडू सरकारने आरोपी संथन, मुरुगन, पेरारीवलन आणि जन्मठेप भोगणारे नलिनी श्रीरन, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि जयकुमार यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता.
या विरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर बुधवारी सुनावणी झाली असून राज्य सरकारला आरोपींची सुटका करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Previous Post

स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध समाजघटकांशी सुसंवाद

Next Post

कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Next Post
कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

अस्वच्छता करणार्‍या व्यावसायिकांवर महापालिकेची कायदेशीर कारवाई

मनसेच्या जनआंदोलनापासून जनाधार का दूर ?

मनसेच्या जनआंदोलनापासून जनाधार का दूर ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com